नांदेड : संवाद प्रागतिक विचार मंच नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा लेखन स्पर्धेत बाल गटातून अनुष्का माधव जुंबाड हिच्या 'अन्वी ' या कथेस पहिला ; तर स्वराली सुंदरराज वैद्य हिच्या 'देशप्रेम ' या कथेस दुसरा पुरस्कार मिळाला आहे. कथा लेखन स्पर्धेचे संयोजक डॉ.विलास ढवळे यांनी ही घोषणा केली आहे.
पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. असे सह संयोजक मिलिंद व्यवहारे यांनी कळविले.



No comments:
Post a Comment